
1️⃣ शरीरातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे स्नायूंच्या पेशी ज्यांच्यामधे रक्तातील साखर वापरून उर्जानिर्मीती होते व विवीध प्रकारची "कार्य" केली जातात.
2️⃣ आपण जेव्हा जेवतो त्याचे रुपांतर ग्लुकोज म्हणजेच साखरेमधे केले जाते जी रक्तवाहिन्यांमार्फत स्नायूंच्या पेशींना पुरवली जाते. जेव्हा रक्तात साखर उपलब्ध होते तेव्हा स्नायूंनी ती घ्यावी आणि उर्जा निर्मीती करावी ह्यासाठी "पँक्रीया" नावाच्या ग्रंथी "इंसुलिन" नावाचा हार्मोन सोडतात. ह्या हार्मोनचा सिग्नल पेशींवरील इंसुलिन रिसेप्टरना मिळाला की ते लगेच पेशीमधील "शुगर रिसेप्टर" ना रक्तातील साखर शोषून त्यापासून उर्जानिर्मीती करायला सांगतात.
3️⃣ वर्तमान काळात, विवीध प्रकारचा स्ट्रेस - टेंशन - प्रेशर ह्यामुळे, प्रदुषण, अपूर्ण झोप, बैठी - बिनकष्टाची जीवनशैली अशा विवीध गोष्टींमुळे आपल्या पेशींमधे तयार झालेली उर्जा वापरली जात नाही. ही उर्जा फॅटमधे रुपांतरीत होते आणि मुख्यत्वे आपले पोट, कंबर, ढुंगण व मांड्यांमधे साचवली जाते...
4️⃣ हे घडत असताना स्नायूच्या पेशींचा इंसुलीन सिग्नलचा अंदाज चुकत जातो व त्यामधे बिघाड होऊन त्या इंसुलिन सेंन्स करणे बंद करतात. ह्याला म्हणतात "इंसुलीन रेजिस्टंस". ह्यामुळे रक्तवाहीन्यातील साखर साचून राहते व रक्तातील साखर वाढल्याने आपण डायबिटीजला बळी पडतो. डायबिटीज हा आजार नाही. हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे.
🔥 कुठलेही पथ्य न पाळता, नियम न पाळता, औषधे न घेता, कडक व्यायाम न करता डायबिटीज रिव्हर्स करणे शक्य आहे. टाईप 2 डायबिटीजचे मुख्य कारण आहे "स्ट्रेस". तुमच्यावर असलेला ताण. तुम्ही ह्यासाठी जितकी औषधे घ्याल, नियम पाळाल, पथ्य पाळाल, व्यायाम कराल तितके तुमचावरील ताण, त्रास, खंत, भिती वाढतच जाते. परीणामस्वरूप डायबिटीज कधीच बरा होत नाही. औषधे गोळ्या वाढत जातात, त्रास वाढत जातो. आपणच स्वत:ला, आपल्या आवडींना "कंट्रोल" करण्यात व लष्करी शिस्तीचे आयुष्य जगण्यात धन्यता मानतो व ह्यालाच "डायबिटीक कंट्रोल" समजू लागतो.
🔥 तुमची फसवणूक होते आहे. तुम्ही डायबिटीज कंट्रोल करत नाही आहात. तुम्ही स्वत:ला कंट्रोल करताय. इच्छा मारून, मन मारून जगताय. आणि ह्यामुळे डायबिटीज मात्र वाढतोच आहे..
डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर ३ गोष्टी करा :
अजूनही तुम्हाला कुठलेही औषध, प्रॉडक्ट किंवा काहीच विकत घ्यायला सांगीतले नाही. विश्वास ठेवा, करून पहा. इतकेच करून तुम्ही बऱ्यापैकी तुमची साखर नियंत्रणात आणू शकाल. बरेचदा जेव्हा हे पर्याय वापरणे शक्य नसते तेव्हा काही नैसर्गिक साधनांचा वापर करून आपण डायबिटीजवर मात करू शकतो...
🌼 डायबिटीज वर १००% खात्रीशीर नियंत्रण मिळवण्यासाठी ७-८ तास झोप आणि स्ट्रेसफ्री सकारात्मक विचारसरणी आवश्यक आहे. ह्यासाठी अक्षत व्हिसीओ आणि नरकाचूर काळी हळद तुम्हाला प्रचंड मदत करतात. दोन्ही एका वेळेस वापरायला सुरूवात केले तर परीणाम अनेक पटीने वाढतात, बरे व्हायच्या शक्यता वाढतात. शरीरातील इतर ऑटो इम्युन डिसीजेसवर परीणाम मिळतो.